Saturday, 2 September 2017

आठवण येता तिची
तरी गप्प बसावे लागते
प्रेम असेल तरीही
समोर असुन शांत
बसावे लागते...
बंधनात अडकवले
जरी तरी चुप बसावे
लागते..कितीही
तळमळ मन करी
तरी नेत्र बंद करावे
लागते. . तिचा
बुलावाशिवाय ..
काहीच करता
येत नाही..समोर
दिसत असुनही
काहीच म्हणता
येत नाही..कधी
व्यस्त तर कधी
समोर असुनही
नजर फिरत असते
तिची ...जिवापाड
प्रेम असुनही वेळेचे
बंधन आडवे येत असे

तुझा..एकांती .श्री 😐
*श्रीधर कुलकर्णी*

No comments:

Post a Comment

कितीही पाहीलं तूला तरी.., थोडं अजून पाहायचं  असतं, त्या थोड्याशा पाहण्यात तुला...., डोळे भरून साठवायचं असतं.... रूप तुझे सखी सोज्वळ प...